खानापूर
-
बेळगावकरांच्या पुढाकाराने गोरगरीब जनता सावकारशाहीतून मुक्त झाली:मुख्याध्यापक महेश सडेकर…
सामाज सेवेचा वारसा कायमच ठेवणार: संस्थापक -चेअरमन विलास बेळगावकर, जांबोटी सोसायटीचा 33 वा वर्धापनदिन व… Read More
-
देवाचीहट्टीत धावले 12 हत्तींचे बळ; शेतकऱ्यांची पळापळ; काय करणार वनखाते उपायबळ?
रताळी पोत्यांचे प्रचंड नुकसान ; शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर कायद्याचे बळ कमी आणि शेकऱ्यांकडून नुकसान… Read More
-
गल्ली ते दिल्लीपर्यंतचे ‘राजकीय वजन’ म्हणजेच भाजप नेते प्रमोद कोचेरी…
समाजासाठी वाहून घेतलेले अभ्यासू नेतृत्व; कुशल संघटनात्मक कामगिरीच्या जोरावर जिल्हा भाजप उपाध्यक्षपदी कायम… खानापुर… Read More
-
खानापूर पोलिसांच्या दबंगगिरीचा ‘गॉडफादर’ कोण? नागरिकांचा प्रश्न…
सीपीआय तालुक्याचे ‘साब ..? ! ‘मटका, गांज्या, क्रिकेट बेटिंग, जमिनीतून लुटालुट, बेकायदेशीर वाळू वाहतुकीला पोलिसांचे… Read More
-
जांबोटी माध्यमिक विद्यालयाकडून माजी विद्यार्थी ‘अग्नी शूरवीरांना’ मनाचा मुजरा!
जांबोटी माध्यमिक विद्यालयात विशेष सत्कार , पुढच्या वाटचालीस दिल्या शुभेच्छा! जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
पंचायत इमारतीचे काम लवकरच पूर्ण करणार: चेअरमन आरोही अनंत सावंत..
बैलूर ग्राम पंचायत इमारतीची स्लॅब भरणी; सर्व सदस्य, मान्यवरांची उपस्थिती… बैलूर: लोकहित न्यूज(विलास कवठणकर) … Read More
-
अरुण महाराज यांच्या आईं राधाबाई गो. कणगुटकर यांचे निधन
त्या 106 वर्षांच्या होत्या; त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे पनतवंडे असा परिवार…… Read More
-
ठळक बातम्या..
खानापूर -जांबोटी: लोकहित न्यूज… 1) –उद्या गुरुवार दिनांक 25 श्री स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर श्री… Read More
-
शिवसेना नेते के. पी. पाटील यांचे मा.आ. अरविंद पाटील यांना खुले आव्हान; व्हिडिओ व्हायरल….
अरविंद पाटील यांच्याकडुन अपशब्द वापरल्याचा शिवसेना नेते के. पी पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल; चापगाव पीकेपीएसमधील… Read More
-
एक थेंब उत्तम ‘बाल’ आरोग्यासाठी: आ. विठ्ठल हलगेकर
तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण उद्दिष्ट पूर्ततेकडे ; पाच वर्षांखालील बालकांना करण्यात आले लसीकरण… माणिकवाडी: लोकहित… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













