खानापूर
-
निधन वार्ता सौ.चंद्रकला कुश (पांडूरंग) कवठणकर यांचे निधन..
मनमिळावू व्यक्तीमत्व; गावात हळहळ,आज (दि.6) रोजी सकाळी 10 वा. देवाचीहट्टी येथे होणार अत्यंसंस्कर.. देवाचीहट्टी: लोकहित… Read More
-
कणकुंबीतील गावठाण घोटाळ्याला न्यायालयाचा ब्रेक….
वाडेकर कुटुंबीयांतील 29 जणांच्या नावावर असलेल्या आठ एक्करपैकी चार एक्कर एकट्यानेच हडप करून विकण्याचा प्रयत्न,… Read More
-
….जेंव्हा प्राध्यापक संकटमोचक बनतात….
माणीकवाडी विद्युत खांबावर पडलेले झाड वेळीच हटविल्याने अनर्थ टळला; प्रा. शंकर गावडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी… Read More
-
कौलापुरवाड्याजवळ होवू घातलेला हॅचरी प्रकल्प बंद करण्याच्या आदेश द्या…
भैरु पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन… जांबोटी: लोकहित न्यूज बैलूर ग्राम पंचायत… Read More
-
देवाचीहट्टी शाळेला क्वालिटी फार्म कंपनीकडून संगणक व डिजिटल फलक भेट..
पालकातून समाधान; पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार कॉम्प्युटरचे धडे… देवाचीहट्टी: लोकहित न्यूज क्वालिटी पोल्ट्री फार्म कंपनीकडून… Read More
-
आमटे पीकेपीएस कायमच माझ्या पाठीशी: चेअरमन कसर्लेकर
आमच्यात फोडा फोडीचे राजकारण करु नये; ते विरोधकांना जमनारच नाहीं… जांबोटी: लोकहित न्यूज बुडलेल्या… Read More
-
गर्लगुंजी गावामध्ये नेम्मदी केंद्र सुरू करा..
सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांचे महसूलमंत्र्यांना निवेदन.. जांबोटी: लोकहित न्यूज गर्लगुंजी हे खानापूर तालुक्यातील… Read More
-
महसूल मंत्री कृष्णभैरेगावडा यांच्याकडून कुसमळी पुलाची पाहणी
जांबोटी: लोकहित न्यूज जिल्ह्याचा चर्चेचा विषय राहिलेल्या चोर्ला मार्गावरील मलप्रभा नदीवर बांधण्यात येत असलेल्या… Read More
-
तालुक्यांतील समस्या सोडवा; तालुका म. ए समिती अक्रमक…
ग्रेड टू तहसीलदार राकेश बुवा यांना निवेदन सादर; काँग्रेस -भाजपच्या रेटारेटीत तालुक्याचा विकास मात्र,खुंटला… खानापूर… Read More
-
चोर्ला मार्गावर धूम स्टाईलने दुचाकी चालवणारा युवक कंटेनरच्या धडकेत ठार, तर एक जण गंभीर जखमी…
हब्बनहट्टी फाट्याजवळ सायंकाळीं चारच्या सुमारास घडली घटना.. जांबोटी:: लोकहित न्यूज सुट्टीच्या रविवारची मज्जा घेण्याच्या… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













