खानापूर
-
आदिती डी. नाडगौडा 9 व्या अखिल भारतीय निमंत्रित कराटे स्पर्धेत चॅम्पियन…
खानापूर च्या समर्थ इंग्रजी माध्यम स्कुलतर्फे घेण्यात आलेल्या 9 व्या अखिल भारतीय निमंत्रित कराटे स्पर्धेत… Read More
-
आमदारांच्या प्रयत्नातून 75 वर्षानंतर किरावळे गावात धावली बस ; विद्यार्थ्यांतून कौतुक…
विद्यार्थी, गावऱ्यातून समाधान ; शालेय मुलांची होत होती गैरसोय… खानापूर : लोकहित न्यूज तब्बल… Read More
-
बैलुर रस्त्यासाठी ‘पीडब्ल्यूडी ला’ आणखी दोनच दिवसाची मुदत; नसेल पुन्हा रस्ता रोको!
बैलुर, तोराळी, देवाचीहट्टी गावकऱ्यांचा इशारा ; पीडब्ल्यूडी अधिकारी संजय गस्ती यांच्याशी ‘संपर्क ‘.. बैलुर :… Read More
-
– मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी -अकरावा दिवस – कै. चंद्रकला कुश कवठणकर
पती – श्री. कुश (पांडूरंग) महादेव कवठणकर. दिर – श्री. लक्ष्मण महादेव कवठणकर, श्री .… Read More
-
…आमटे कृषी पत्तीनच्या उपाध्यक्षसह सहा संचालकांचा सोसियलद्वारे अरविंद पाटील यांना पाठींबा जाहीर…
संचालक अरविंद पाटील आणि अध्यक्ष लक्ष्मण कसकर्लेकर यांच्यात राजकीय जुगलबंदी; कोण बाजी मारणार? जांबोटी :… Read More
-
जांबोटी मराठी शाळेची भिंत कोसळून नुकसान
पंचायतीकडून पाहणी; मुलांच्या वाटेवरील दर्शनी बाजूची भिंतही काढण्याची गरज, सतर्कता बाळगण्याचे पंचायतीचे आवाहन… जांबोटी :… Read More
-
अवजड ट्रक आडवा; खानापूर – जांबोटी रस्ता चार तास ब्लॉक…
कुसमळी पुल, अनमोड मार्गाची संपूर्ण वाहतूक वळविल्याने खानापूर रस्त्याला धोका.. या रस्त्याला कोणी वाली आहे… Read More
-
-डीसीसी बँक राजकारण – हट्टीहोळींच्या संपर्कात 30 सोसायट्या ? अरविंद पाटील, राजू सिध्दांनी यांचीही तयारी जोरात…
विद्यमान संचालक अरविंद पाटील, राजू सिदानी यांचाही प्रचार जोरात; आ. विठ्ठल हलगेकर, माजी आ. डॉ.… Read More
-
बैलुर रस्त्यावर मालवाहू ट्रक पलटी: आता तरी सरकारला जाग येणार का? …
आमदार साहेब कसं हे ? आणखी बळी हवेत का? रस्त्याच्या दुर्दशेची साधी पाहणीही नाहीं.. बैलूर:… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












