खानापूर
-
खानापुरात पांडुरंग सप्ताह पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ…
जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्याहस्ते पूजन; मा. तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांच्यासह विविध… Read More
-
निवडणूक आयोग विकला गेला की काय? मा. आ. एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांचा आरोप..
खानापूर ते नंदगड वोटर अधिकार यात्रा; तालुकावासियांचा मोठा सहभाग… खानापूर : लोकहित न्यूज वोट… Read More
-
स्वातंत्र्य सैनिकांच्या आहुतीमुळे आपण मुक्त आहोत:: भरमानी पाटील
खानापूरात माजी सैनिक संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन.. खानापूर: लोकहित न्यूज स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदान आणि… Read More
-
‘उत्तम चेअरमन’ नामदेव गुरव ; गोवा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित…
आदर्श ग्राम पंचायत गोल्याळी अध्यक्ष म्हणून गोवा येथे गौरव; जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव… जांबोटी: लोकहित न्यूज..… Read More
-
मराठीला न्याय द्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे मराठी सीमा बांधवांची मागणी…
सरकारी कार्यालयात ,बस फलक मराठीत लावण्याबरोबरच सरकारी कागदपत्रे मराठीत देण्याची मागणी; डीसी म्हणाले कर्नाटक –… Read More
-
खानापूर दागिणे चोरी प्रकरण; पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या..
जिल्हा पोलिसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्याकडून खानापूर पोलिसांना शाबासकीची थाप… खानापूर :: लोकहित न्यूज … Read More
-
…चिखले सातेरी केळबाय श्री रामप्रभू मंदिरात 40 हजाराची चोरी….
गावकऱ्यांची पोलिसात तक्रार; जांबोटी पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी… चिखले: लोकहित न्यूज… चिखले (ता. खानापूर) येथील… Read More
-
नंदगड मार्केटिंगमध्ये कोटींचा गैरव्यवहार : चन्नराज हट्टीहोळी यांचा आरोप…
सहकार मंत्र्यांकडे तक्रार: तत्काळ चौकशीची मागणी.. खानापूर : लोकहित न्यूज तालुक्याची सहकारी सोसायटी म्हणून… Read More
-
याआधीचे डीसीसी इलेक्शन गुपचूप गुपचूप :: आ. हलगेकर
गेल्या वीस वर्षात डीसीसी बँकेत तालुक्यांतील किती युवक -युवतींना मिळाल्या नोकऱ्या? विधान परिषद सदस्य चन्नराज… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












