खानापूर
-
हुळंद एकावर अस्वल हल्ला; जखमीला बेळगावला दवाखान्यात दाखल..
गावाजवळील ग्राउंड जवळ येवून केला हल्ला; अस्वल हल्ले वाढले, वनखात्याने बंदोबस्त करण्यासाठी गरज.. कणकुंबी: लोकहित… Read More
-
जांबोटी क्रिकेट प्रीमियर लीगतर्फे बैलूर, आमटेतील विद्यार्थ्यांना टी -शर्टचे वाटप..
जांबोटी: लोकहित न्यूज जांबोटी क्रिकेट प्रीमियर लीगतर्फे खानापूर तालुका स्तरीय खो -खो, कब्बडी, धावणे… Read More
-
जांबोटी प्रीमियर लीगतर्फे बैलुर,आमटे माध्यमिक विद्यार्थ्यांना टी -शर्ट वाटप…
जांबोटी: लोकहित न्यूज तालुका माध्यमिक विभागाच्या खो – खो, कबड्डी, धावणे स्पर्धेत यश संपादन… Read More
-
जांबोटी कृषी पत्तीनचे मॅनेजर,सचिव कोणत्या ?दौऱ्यावर; कार्यालयाचा कारभार मात्र, वाऱ्यावर… मोबाईलही नोट रीचेबल…
अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांची तालुका व जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्यांकडे तक्रार; शेतकऱ्यांचे पैशे वाटप करण्याचा आदेश… Read More
-
जांबोटी उपतहसीलदार कार्यालयात जमीन ‘खरेदी करण्यासाठी’ 30 हजाराची मागणी: शंकर सडेकर यांचा आरोप…
सहा महिन्यानंतर पुन्हा तहसीलदार कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर .. जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
स्वातंत्र्य सेनानी दत्तू कल्लाप्पा पाटील यांचा 95 वा वाढदिवस… एक विशेष…
तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांचे ते आजोबा; त्यांची अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी.. … Read More
-
जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या प्रयत्नातून मोदेकोपला धावली बस….
ग्रामस्थांतून समाधान; कोचेरी यांचा गावकऱ्यांच्याहस्ते सत्कार… मोदेकोप: लोकहित न्यूज.. अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या… Read More
-
सीआरपीएफ दल म्हणजे देशाचे ‘कवच कुंडल ‘ : केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार
तोराळी (बेळगांव) येथील 36 कोटी निधीतून साकारलेल्या इमारतींचे लोकार्पण; वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती ! तोराळी:… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement










