
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
लोकहित न्यूज चा एफेक्ट: ओलमणीकडील ‘ते’ झाड लवकरच हटवणार: आ. विठ्ठल हलगेकर
Read More: लोकहित न्यूज चा एफेक्ट: ओलमणीकडील ‘ते’ झाड लवकरच हटवणार: आ. विठ्ठल हलगेकरआमदारांची वनखाते रेंजर श्रीकांत पाटील यांना धोकादायक झाडे हटविण्याची सूचना… जांबोटी: लोकहित न्यूज तासाभरापूर्वीच ‘लोकहित न्यूज’ ने खानापूर -जांबोटी रस्त्यावरील ओलमणीकडील ते झाड…
-
जांबोटी – खानापूर रोडवर ओलमणीजवळील ‘ते’ झाड धोकादायक..
Read More: जांबोटी – खानापूर रोडवर ओलमणीजवळील ‘ते’ झाड धोकादायक..सदर झाड तत्काळ हटवण्याची मागणी; रेंजर दोन दिवसात करणार पाहणी.. जांबोटी: लोकहित न्यूज.. गेल्या पंधरा वर्षात खानापूर – जांबोटी रस्त्याच्या समस्या संपता संपेनात, त्यात…
-
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर: मुलगी ईशा देओल..
Read More: अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर: मुलगी ईशा देओल..काही माध्यमांनी त्यांच्या निधनाची दिली चुकीची माहिती… मुंबई: लोकहित न्यूज शोले फेम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांची प्रकृती स्थिर असून, सद्या ते धोक्याबाहेर असल्याची…
-
‘शोले’ फेम धर्मेंद्र सिंह देवोल यांचे निधन…
Read More: ‘शोले’ फेम धर्मेंद्र सिंह देवोल यांचे निधन…उत्तम अभिनेता, निर्माता म्हणून ओळख; पकृती खालावल्याने 89 वर्षी प्राण ज्योत मालवली… मुंबई: लोकहित न्यूज हिंदी सृष्टीतील गाजलेल्या ‘शोले ‘या चित्रपटातील वीरू या भूमिकेमुळे…
-
दिल्लीत स्फोट कोणाकडे बोट? .. आठ जणांचा मृत्यू; 12 गंभीर जखमी..
Read More: दिल्लीत स्फोट कोणाकडे बोट? .. आठ जणांचा मृत्यू; 12 गंभीर जखमी..देशाच्या ऐतिहासिक लालकील्याजवळच स्लोमध्ये जाणाऱ्या कारमध्ये झाला स्फोट, केंद्रीय यंत्रणा, दिल्ली पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा, देशात हाय- अलर्ट जारी… दिल्ली: ( विलास कवठणकर) लोकहित न्यूज नेटवर्क…
-
शाळेचा कायापालट करणार: नूतन अध्यक्ष सागर दळवी…
Read More: शाळेचा कायापालट करणार: नूतन अध्यक्ष सागर दळवी…जांबोटी पंचायत उपाध्यक्ष सुनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव ( जांबोटी) शाळा सुधारणा समितीची निवड, उपाध्यक्षपदी महेश देसाई… जांबोटी: लोकहित न्यूज .. ज्या शाळेतून मी…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement















