
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
सरकारचा अजब कारभार- मतदार रामापूर पेठेतले; नावे मात्र, जांबोटी राजवाडा यादीवर…
Read More: सरकारचा अजब कारभार- मतदार रामापूर पेठेतले; नावे मात्र, जांबोटी राजवाडा यादीवर…प्रभाग दोनच्या नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन; आणखी दोन सदस्य संख्या वाढवण्याची मागणी… विलास कवठणकर: खानापूर लोकहित न्यूज.. आधीच विकास खुंटलेला , रस्ते, पाण्यासह मुलभूत सुविधांची…
-
मोबाईल नाव्याच्या रक्षासाला दूर ठेवा: प्राचार्या पूजा पाटकर
Read More: मोबाईल नाव्याच्या रक्षासाला दूर ठेवा: प्राचार्या पूजा पाटकरजांबोटी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेत बालदिन हळदी -कुंकूसह खेळांची मेजवानी; विद्यार्थी पालक रमले खेळात… विलास कवठणकर: जांबोटी लोकहित न्यूज गेल्या सहा वर्षापूर्वी म्हणजेच 2019…
-
जांबोटीत आजपासून ‘जांबोटी क्रिकेट लीग’चा थरार …
Read More: जांबोटीत आजपासून ‘जांबोटी क्रिकेट लीग’चा थरार …आज सकाळी 11 वाजता जांबोटी नाका या ठिकाणी या स्पर्धेच्या उद्धघाटनासाठी आमदार विठ्ठल हलगेकर, मा.आ. अरविंद पाटील यांच्यासह मान्यवर राहणार उपस्थित… विलास कवठणकर: लोकहित…
-
जांबोटीत हाफपीच क्रिकेट स्पर्धांना शुक्रवारपासून सुरवात..
Read More: जांबोटीत हाफपीच क्रिकेट स्पर्धांना शुक्रवारपासून सुरवात..पाहुण्यांच्या सभेचे आयोजन पडले पार; शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस चालणार बॉल -बॅट यद्ध… जांबोटी: विलास कवठणकर (लोकहित न्यूज) जांबोटी येथील अयोध्यानगर मंडळाच्यावतीने…
-
हरसनवाडी- कांजळे रस्त्यासाठी आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून 10 लाख 50 हजाराचा निधी मंजूर….
Read More: हरसनवाडी- कांजळे रस्त्यासाठी आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून 10 लाख 50 हजाराचा निधी मंजूर….ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यांची माहिती; मुतगेकर आणि ॲड. सोनाप्पा नांद्रणकर यांच्या प्रयत्नांना यश.. खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर) दहा…
-
बैलुरात नवक्रांती युवक मंडळाकडून स्मशानभूमीत स्वच्छतेची ‘क्रांती ‘
Read More: बैलुरात नवक्रांती युवक मंडळाकडून स्मशानभूमीत स्वच्छतेची ‘क्रांती ‘गावातून कौतुकाचा वर्षाव; ज्येष्ठ नागरिक म्हणतात – युवकांनी असेच सामाजिक कार्यासाठी पुढे आले पाहिजे… बैलुर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर) आजच्या स्वार्थी युगात…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement















