खानापूर
-
मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या प्रज्ञाशोध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर ; विजेत्यांना आज बक्षीस वितरण…
माध्यमिक विभागात एक तर प्राथमिक विभागात तिघांनी पटकावला पहिला क्रमांक.. खानापूर: लोकहित न्यूज खानापूर… Read More
-
मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांच्या कालमणीतील घरी चोरी; जांबोटी भागात घबराट…
20हजाराची रोख रक्कम, सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास;; ग्रामीण पोलिसांकडून तत्काळ बंदोबस्ताची मागणी… कालमणी : लोकहित न्यूज… Read More
-
योजनेनुसार काम होत नसेल तर 14 कोटींचा रस्ता उखडून टाकूया का? : आ. विठ्ठल हलगेकर
तालुका पंचायत सभागृहात सर्वपक्षीय बैठकीत सर्वच संभ्रम, समस्यांबाबत दिले प्रत्युत्तर; तात्काळ रुमेवाडीकडील रस्ता माती टाकून… Read More
-
‘शतकानंतर’ कुसमळी गवळीवाडावासियांनी पाहिला ‘सीसी रोड’
बैलूर पंचायत अध्यक्षा आरोही अनंत सावंत यांच्या प्रयत्नातून कुसमळी वॉर्डात विकास… कुसमळी: लोकहित न्यूज( विलास… Read More
-
… एकीकडे ‘नृत्यआनंद’ तर दुसरीकडे ‘जड’ अंतःकरणाने ‘सातवीच्या’ विद्यार्थ्यांना निरोप!
जांबोटी पूर्ण प्राथ.मराठी शाळेचे स्नेह संमेलन ठरले भागातच ‘लय भारी’…. जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) … Read More
-
आज ऐतिहासिक जांबोटी मराठी उच्च प्राथ. शाळेत स्नेह संमेलन व 7 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ!
आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी राहणार उपस्थित; तरी उपस्थित पाहुण्यांनी वेळेवर येण्याची शाळा सुधारणा… Read More
-
जांबोटी पोलिस स्टेशनच्या ‘क्रॅप बाईक ‘ विक्रीप्रकरणी ‘चेतन कुलकर्णी’ पोलिस सस्पेंट…?…
जिल्हा पोलिस प्रमुखांची कारवाई;; आमटेतील दोघांचा सहभाग असलेल्यांची चौकशी केली असता, या प्रकरणाचा झाला उलगडा… Read More
-
‘शनिवारी’ जांबोटी मराठी शाळेचा ‘स्मरणातील स्नेहमेळावा’! सर्वांनी अनुभवावा !
सर्वात जुनी आणि केंद्र सरकारी उच्च प्राथ. मायमराठी शाळेचे शनिवार दि. 21 रोजी स्नेहसंमेलन व… Read More
-
तालुका ‘अक्रम- सक्रम’ कमिटीकडून बहुतेक जमिनींचा ‘निपटारा’…
नुकतीच आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षेतखाली अक्रम सक्रम कमिटीची बैठक पार पडली… खानापूर; लोकहित न्यूज… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












