खानापूर
-
जांबोटी कृषी पत्तीन अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणूक झाली रे!
नवीन कायद्यानुसार जयवंत देसाई अध्यक्ष तर किरण साबळे उपाध्यक्षपदी विराजमान; अन् एकच जल्लोष! जांबोटी:… Read More
-
जांबोटी कृषी पत्तीनची अध्यक्ष- उपाध्यक्ष निवड पुढे ढकलली; ‘प्रॉक्सी’ मतदानमुळे सर्वच वादाच्या ‘टॅक्सित ‘!
माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांची डिआरओंकडे तक्रार; पुढील आदेशापर्यंत अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीची करावी लागणार प्रतीक्षा!… Read More
-
देवाचीहट्टीत अंधश्रद्धेचा कळस; पोलिसात तक्रार करणार!
ग्रा. पं. सदस्य प्रदीप कवठणकर यांच्या घराच्या मागे घाडपान; शंभर टक्के गावातीलच कोणी तरी हा… Read More
-
पोलिस अधिकारी जगदीश काद्रोळी यांना मुख्यमंत्री पदक!
उत्कृष्ठ कामगिरीची पोचपावती; जिह्यात आणखी काहीं अधिकाऱ्यांचा सन्मान…. बंगळूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) … Read More
-
आमदारांना एकेरी भाषेत बोलणे हीच संस्कृती काय? :आ. विठ्ठल हलगेकर..
डोंगरगाव वादंग तालुक्यात राजकीय कोलीत?? ; तालुक्यात कुरघोडीचे राजकारण सामान्यांना मनःस्ताप…?? खानापूर: लोकहित न्यूज… Read More
-
ओलमणीत आज रात्री ‘ब्रम्हतेज’ नाटकाचे आयोजन
हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद, नाटकाचे आयोजन… ओलमणी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) ओलमणी (ता. खानापूर)… Read More
-
अरविंद पाटलांची ‘टीम’ लागली आमटे कृषी पत्तीनच्या तयारीला….
आतापासूनच तयारी सुरू; विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर गटाची तयारी काय???? जांबोटी:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
जांबोटी राजवाडा रस्त्याचे काम सुरू!
मंगळवारी जेसीबीचे काम सुरू झाले; बुधवारपासून पुढील काम सुरु होणार.. जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
आमदारांच्या बातम्या – विकास कामे, समस्या पाहणी, पत्रकार परिषद धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग!
उद्याही तीन ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसाठी दौरा; तालुक्यातील सर्व समस्यांचा घेणार आढावा! खानापूर/ जांबोटी लोकहित… Read More
-
लोकहित न्यूजचा इफेक्ट – ‘जांबोटी राजवाडा रस्त्याचे’ काम उद्यापासून सुरू होणार!
जांबोटीच्या युवकांनी उठवला होता आवाज; त्याची दखल ग्रा. पं. सदस्य बाळकृष्ण जांबोटकर आणि आमदारांनी घेतली… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












