July 21, 2026

खानापूर

खानापुरात सर्वेअरचा ‘लोकायुक्त’ सर्वे…

जमिनीची पीटी सीट काढून देण्यासाठी 4500 लाच घेतांना लोकायुक्त पोलिसांच्या जाळ्यात,  सहा महिन्यापूर्वी दोनदा कारवाई होवूनही सुरूच होता भ्रष्टाचार... खानापूर:...

ग्रामीण भागांत संस्कृतीचे जतन: खा. हेगडे

जांबोटी पश्चिम भागांतील चीखले, चापोलीसह लगतच्या गावांना आ.विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने भेट... जांबोटी: लोकहित न्यूज..     खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात...

निधन वार्ता…                              तोराळी येथील प्रतिष्ठीत पंच शिवाजी कामान्ना पाटील यांचे दुःखद निधन…

कॅप्टन रामचंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांचे ते वडील होत.. तोराळी: लोकहित न्यूज     तोराळी (ता.खानापूर) येथील रहिवाशी प्रतिष्ठीत...

झुंजार नेतृत्व हरपले; भाजप नेते उदय भोसले यांचे अपघातात दुर्देवी निधन…

करंबळ : लोकहित न्यूज    नेता कसा असावा याचे उदाहरण म्हणजे करंबळ ( ता. खानापूर) येथील रहिवाशी तसेच भारतीय जनता...

पृथ्वीराज मोहोळचा लपेट डावावर सोनुकुमारला दाखविले अस्मान…

अवघ्या काहीं मिनिटातच झालेल्या कुस्तीने प्रेक्षकांचे पारणे फेडले.. खानापूर:: लोकहित क्रीडा न्यूज       खानापूर तालुका कुस्ती संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या अंतरराष्ट्रीय...

सरकार नागरिकांचे ऐकणार का?

तळेवाडीसह लगतच्या गावकऱ्यांची स्थलांतर नको सुविधा पुरवण्याची सरकारकडे  मागणी; नागरिकांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन... खानापूर: विलास कवठंणकर (लोकहित न्यूज...

पंतप्रधान आवास योजना कारभाराची चौकशी करा; घोटगाळी, कोदगई , शिवठान नागरिकांची आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडे तक्रार..

घरे देतो असे सांगून 15 ते 20 हजार रुपये सदस्यांनी उकळल्याचा आरोप...    घोटगाळी: लोकहित न्यूज        अलीकडच्या काळात चर्चेत...

जांबोटी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनो शाब्बास! तुमच्या उतुंग यशाबद्दल खूप खूप अभिनंदन!

मुख्याध्यापक महेश सडेकर ; यंदाची परीक्षा होती खूप कठीण.. जांबोटी: लोकहित न्यूज ( विशेष संपादकीय) दहावी बोर्डची परीक्षा म्हणजे जणू...

जांबोटी हायस्कूलच्या उज्वल निकालाची परंपरा कायम.
                                                ९५.५१% निकाल, विद्यालयास ‘A’ गुणवत्ता मानांकन …

जांबोटी: लोकहित न्यूज
   जांबोटी माध्यमिक विद्यालयाने एसएसएलसी परीक्षेत आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकताच 2024 _25 वर्षाच्या एस एस एल सी परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९५. ५१ टक्के लागला तर विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा अर्जुन देसाई 96. 96% गुण घेऊन जांबोटी परीक्षा केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विद्यालयाला A गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. विशेष श्रेणीत आठ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 40 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 12 विद्यार्थी, व तृतीय श्रेणीत उत्तीर्ण श्रेणीत दोन विद्यार्थी याप्रमाणे निकाल लागला.  कुमार अथर्व उमेश हळदणकर 92.80%, कुमार प्रथमेश मारुती जांबोटकर ९१.३६%, कुमारी सानिका विनय कोटी भास्कर ९०. ८ टक्के, कुमारी भगवती श्रीपाद गुंजीकर 89.28% याप्रमाणे यशाचे मानकरी आहेत. सर्व विद्यार्थ्यांना विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदीहळी यांचे प्रोत्साहन व मुख्याध्यापक महेश सडेकर आणि शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले.

4 कोटीच्या बैलूर रस्त्याचा टिकाव मारून शुभारंभ..

तत्काळ कामकाजाला होणार सुरवात आ. हलगेकर यांची ग्वाही.. बैलूर: लोकहित न्यूज..   जांबोटी पश्चिम भागात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या...