खानापूर
-
ओलमणीत आज रात्री ‘ब्रम्हतेज’ नाटकाचे आयोजन
हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद, नाटकाचे आयोजन… ओलमणी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) ओलमणी (ता. खानापूर)… Read More
-
अरविंद पाटलांची ‘टीम’ लागली आमटे कृषी पत्तीनच्या तयारीला….
आतापासूनच तयारी सुरू; विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर गटाची तयारी काय???? जांबोटी:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
जांबोटी राजवाडा रस्त्याचे काम सुरू!
मंगळवारी जेसीबीचे काम सुरू झाले; बुधवारपासून पुढील काम सुरु होणार.. जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)… Read More
-
आमदारांच्या बातम्या – विकास कामे, समस्या पाहणी, पत्रकार परिषद धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग!
उद्याही तीन ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांसाठी दौरा; तालुक्यातील सर्व समस्यांचा घेणार आढावा! खानापूर/ जांबोटी लोकहित… Read More
-
लोकहित न्यूजचा इफेक्ट – ‘जांबोटी राजवाडा रस्त्याचे’ काम उद्यापासून सुरू होणार!
जांबोटीच्या युवकांनी उठवला होता आवाज; त्याची दखल ग्रा. पं. सदस्य बाळकृष्ण जांबोटकर आणि आमदारांनी घेतली… Read More
-
कॉन्ट्रॅक्टर अर्धवट काम सोडून पळाला; नागरिकांवर खड्डे भरण्याची वेळ!
जांबोटी राजवाडा रस्त्याची कहाणी; आमदारसाहेब बघा हिकडे जरा! जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) सरकारकडून… Read More
-
मंदिरे गावच्या ‘संस्काराची’ शिदोरी: आ. विठ्ठल हलगेकर…
आज हत्तरवाड येथे हनुमान मंदिर व मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा; मान्यवरांची उपस्थिती! बिडी: लोकहित न्यूज… Read More
-
धनश्री सरदेसाई यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद; कोणत्या प्रकरणाचा भांडाफोड करणार??…
जांबोटी कृषी पत्तीमध्ये माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांचा निसटता पराभव; मार्केटींग आणि डीसीसीतील वचपा अजूनही… Read More
-
जांबोटीत गुरुवारी श्रीरामांचा जागर..
राम जन्मोत्सवानिमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; कीर्तन, 1 ते 3 महाप्रसाद, 4 ते रात्री 9… Read More
-
जांबोटी कृषी पत्तीनवर अरविंद पाटलांचे निर्विवाद वर्चस्व….
12 पैकी 7 उमेदवार विजयी; धनश्री सरदेसाई गटाचे 5 उमेदवार विजयी…. जांबोटी: लोकहित न्यूज… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












