खानापूर
-
आमदार हलगेकरांची आदर्शवत ‘तीन’ वर्षे पूर्ण!
आमदारांचे स्वीयसहाय्यक सुमित नाईक यांच्यासह तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव… खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर, विशेष प्रतिनिधी)… Read More
-
हर हर महादेवाच्या ‘गजरात’ बैलूर लक्ष्मीच्या अक्षता; आजपासून नऊ दिवस यात्रा!
आमदार विठ्ठल हलगेकर दांपत्याचाहस्ते विधिवत पूजन, मा. आ. अरविंद पाटील, लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील,… Read More
-
कृष्ण भक्तीने जीवनाचे सार्थक: प्रमोद कोचेरी..
खानापुरात (इस्कॉन हरे कृष्णा)जगन्नाथ रथ उत्सव सोहळा सपन्न! खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) … Read More
-
हब्बनहट्टी येथील कल्लाप्पा सातेरी गावडे यांचे निधन…
त्यांच्या पश्चात बायको, दोन मुलगे , सुना, नातवंडे असा परिवार आहे.. हब्बनहट्टी: लोकहित न्यूज… Read More
-
गर्लगुंजी बससेवा वेळेवर सोडा; श्री माऊली देवी यात्रा काळात जादा बस फेऱ्या सोडा!
माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या गर्लगुंजी गावकऱ्यांचे बस व्यवस्थापकांना निवेदन! गर्लगुंजी: लोकहित… Read More
-
शिंपेवाडीतील उपलब्ध पाण्यांच्या ठिकाणांचा विकास केल्यास कायमची पाणी समस्या सुटेल: आमदार हलगेकर!
शिंपेवाडीतील पाण्यांच्या ठिकाणांची आमदारांकडून पाहणी; हल्याळ पाटबंधारे अधिकाऱ्यांना तात्काळ येथील समस्या दूर करण्याची सूचना !… Read More
-
करंजाळ गावच्या विकासासाठी 25 लाखांचा निधी मंजूर: आ.विठ्ठल हलगेकर…
करंजाळ ते हालसाल अप्रोच रस्त्यासाठी 20 लाख, तर गावातील कलमेश्वर मंदिरसाठी पाच लाखाचा नदी मंजूर… Read More
-
आमदार हलगेकरांनी ‘निकालात’ काढला बैलूर -बाकनूर रस्त्याचा ‘हद्द’वाद’
आमदार, जिल्हा भाजप रयत मोर्चा उपाध्यक्ष यांनी गावकऱ्यांशी साधला संवाद! रस्ता कामाबद्दल गावकऱ्यातून समाधान होत… Read More
-
जांबोटी राजवाडा रस्त्याचे भाग्य उजळले!
नागरिकांतून समाधान; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून रस्त्याचा विकास! जांबोटी: लोकहित न्यूज (विलास… Read More
-
दहावीच्या ‘मार्क कार्ड’वरही सरकारची वक्रदृष्टी ‘मराठीचा उल्लेखच नाही ; म. ए. समितीची भूमिका काय?..
मराठीचे यश पाहून सरकारला पोटशूळ उठले का? मराठी जनतेचा आवाज दाबण्याचा सरकारचा केविलवाणी प्रयत्न; आम्हीं… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













