July 21, 2026

खानापूर

तालुका काँग्रेसचे आमदारांवरील आरोप बालिशपणाचे: विकास आघाडी अध्यक्ष भरमानी पाटील

व्हिडीओच्या माध्यमातून दिला कामांचा हिशोब; न होणारी कामे आ . हलगेकर यांनी केल्याची पाटील यांची माहिती   खानापूर: लोकहित न्यूज...

चोर्ला येथे क्रिकेटचा थरार…

चोर्ला: लोकहित न्यूज ...      चोर्ला (ता. खानापूर) येथील श्री रामेश्वर युथ ऑर्गनायझ यांच्यावतीने 24 ,25, 26 जानेवारी रोजी पंचायत...

चापगावमध्ये पिराजी कुऱ्हाडेच….

    चापगाव कृषी पत्तीनच्या निवडणुकीत शेतकरी पॅनलमधून संचालक म्हणून तिसऱ्यांदा विजयी:  लोकहित न्यूजतर्फे अभिनंदन...      चापगाव : लोकहित न्यूज(विलास कवठणकर)...

आमदार हलगेकर ‘सरांचे ‘रक्तदान शिबीर ठरणार अनेकांना ‘वरदान ‘

उद्या हब्बनहट्टी (जांबोटी) श्री. स्वयंभू मारूती तीर्थक्षेत्रावर जमा होणार ब्लड बँक ... हब्बनहट्टी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)       सध्याचा...

आमदारांचे चोराच्या ‘उलट्या बोंबा’: तालुका काँग्रेसचा आरोप…

खानापुरात ब्लॉक काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत अनेक पदाधिकाऱ्यांकडून अनेक गोष्टींचा खुलासा... खानापूर लोकहित न्यूज (विलास कवठणकर)       तालुक्यात विकासकामे, समस्या सोडवण्यास...

सन्नहोसुर येथील स्वातंत्र्यसेनानी दत्तू कल्लाप्पा पाटील काळाच्या पडद्याआड…

शिक्षक ते स्वातंत्र्य सैनिक असा 95 वर्षांचा प्रवास सुखद; मोठ्या कुटुंबाचे सेनानी... खानापूर:  लोकहित न्यूज (विशेष जाहिरात) सन्नहोसूर (तालुका खानापूर)...

‘स्त्री’ साहित्याची सुरवात ओव्यांनी झाली प्रा.डॉ.संजीवनी तडेगावकर

माचीगड साहित्य संमेलन: साहित्य म्हणजे एकत्र संवाद; गावच्या संस्कृतीचे कौतुक ,मनातून ओतणारे हेच खरे साहित्य, ग्रंथदिंडीने मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन; संमेलनाध्यक्षांचे...

देवाचीहट्टीत हतींकडून लाखोंच्या रताळीचे नुकसान; वनखात्याने तात्काळ भरपाई देण्याची मागणी…

गुरुवारी रात्री 12हून अधिक हत्तींच्या कळपाने तोराळी, देवाचीहट्टी परिसरात मांडला उच्छाद.. देवाचीहट्टी:  विलास कवठणकर (लोकहित न्यूज )         तोराळीच्या दिशेने...

बेळगावकरांच्या पुढाकाराने गोरगरीब जनता सावकारशाहीतून मुक्त झाली:मुख्याध्यापक महेश सडेकर…

सामाज सेवेचा वारसा कायमच ठेवणार: संस्थापक -चेअरमन विलास बेळगावकर, जांबोटी सोसायटीचा 33 वा वर्धापनदिन व दिनदर्शिका प्रकाशन अशा दुहेरी कार्यक्रमांचे...

देवाचीहट्टीत धावले 12 हत्तींचे बळ; शेतकऱ्यांची पळापळ; काय करणार वनखाते उपायबळ?

रताळी पोत्यांचे प्रचंड नुकसान ; शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर कायद्याचे बळ कमी आणि शेकऱ्यांकडून नुकसान होईल तर मात्र, वनखात्याचा कायदा...