खानापूर
-
अरुण महाराज यांच्या आईं राधाबाई गो. कणगुटकर यांचे निधन
त्या 106 वर्षांच्या होत्या; त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे पनतवंडे असा परिवार…… Read More
-
ठळक बातम्या..
खानापूर -जांबोटी: लोकहित न्यूज… 1) –उद्या गुरुवार दिनांक 25 श्री स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर श्री… Read More
-
शिवसेना नेते के. पी. पाटील यांचे मा.आ. अरविंद पाटील यांना खुले आव्हान; व्हिडिओ व्हायरल….
अरविंद पाटील यांच्याकडुन अपशब्द वापरल्याचा शिवसेना नेते के. पी पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल; चापगाव पीकेपीएसमधील… Read More
-
एक थेंब उत्तम ‘बाल’ आरोग्यासाठी: आ. विठ्ठल हलगेकर
तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण उद्दिष्ट पूर्ततेकडे ; पाच वर्षांखालील बालकांना करण्यात आले लसीकरण… माणिकवाडी: लोकहित… Read More
-
जांबोटी भागाची आयपीएल म्हणजेच ‘ओलमणी क्रिकेट लीग ‘
उद्यापासून (बुधवार -17) पासून दिमाखात होणार लीगला सुरवात; एकूण 12 संघांचा सहभाग… ओलमणी: लोकहित न्यूज… Read More
-
खानापुरचे ‘युवा आयकॉन’ श्री. प्रसाद पाटील साहेब वाढदिवस विशेष…
सामाजिक कार्यात वाहून घेणारे नेतृत्व…. मुळचे गर्लगुंजी ( ता. खानापूर) येथील रहिवाशी गर्लगुंजी ग्राम… Read More
-
जांबोटीत सोमवारी भव्य राम मंदिराचे भूमिपूजन….
आमदार, माजी आमदारांसह -जिल्हा तालुक्यातील मान्यवर राहणार उपस्थित… जांबोटी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) … Read More
-
आमदार म्हणतात- एमएसएल (MSL) बार परमिशनसाठी माझ्या नावाचा वापर कोण करतय?
विरोधीकडील काहीं लोकांची धडपड जोरात सुरू; त्यातील एक महिला माझ्याकडे आली होती: आ. हलगेकर….… Read More
-
खानापूर समिती नेत्यांना पोलिसांकडून ‘अटक ‘…
आजचा मराठी भाषिकांचा मेळावा बंद पाडण्याचे सरकारचे कारस्थान; तरीही मराठी भाषिकांच्या भावना बुलंद… खानापूर: लोकहित… Read More
-
तालुक्यात ‘कमिशन’राज’ कुणाचे? अधिकाऱ्यांचे की, नेत्यांचे?…
सामान्य नागरिक म्हणतात..तालुक्यात काहीच राम राहिला नसून, सच्चा वाली नाही कोण उरला… वाळूसह इतर कमिशन… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement












