
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
जांबोटी कृषी पत्तीनसाठी 49 अर्ज; आज माघारीचा दिवस….
Read More: जांबोटी कृषी पत्तीनसाठी 49 अर्ज; आज माघारीचा दिवस….माजी आ. अरविंद पाटील आणि माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई पॅनेलमध्ये जोरदार इर्षा, अरविंद पाटील यांचा चापगावनंतर जांबोटीतही सत्ता काबीज करण्याचा मनसुबा… जांबोटी: लोकहित न्यूज (विलास…
-
‘हुळे कन्स्ट्रक्शन’ची दादागिरी कुणाच्या जीवावर?…
Read More: ‘हुळे कन्स्ट्रक्शन’ची दादागिरी कुणाच्या जीवावर?…आता जनतेनेच धडा शिकवण्याची गरज; मराठी भूमिपुत्रांना तालुका ब्लॉक काँग्रेसचा पाठिंबा, म. ए.समिती नेते कुठे? आहेत.. खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) गणेबैल टोल नाक्यावरील…
-
देवाचीहट्टीत आजपासून दिड दिवस श्री ‘पांडुरंगाचा’ जागर..
Read More: देवाचीहट्टीत आजपासून दिड दिवस श्री ‘पांडुरंगाचा’ जागर..श्री पांडुरंग सप्ताहाला 31 वर्षांची परंपर; आज देवतांच्या प्रतिमांचे पूजन पार पडले, उद्या धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद, रात्री भजनी भारुड …. देवाचीहट्टी: लोकहित न्यूज…
-
‘एमडी ‘सदानंद पाटील’ यांच्यावर जिल्हा ‘भाजप रयत मोर्चा’ उपाध्यक्षपदाची जबाबदारी…
Read More: ‘एमडी ‘सदानंद पाटील’ यांच्यावर जिल्हा ‘भाजप रयत मोर्चा’ उपाध्यक्षपदाची जबाबदारी…पक्षनिष्ठा, उत्तम संपर्क पक्षबांधणीची पोचपावती; तालुक्यातून अभिनंदन… खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) तालुक्याचे प्रभावी भाजप नेते व लैला शुगर्स (महालक्ष्मी ग्रुप) चे एमडी…
-
देवलत्ती शाळेची पीएम श्री मध्ये निवड …
Read More: देवलत्ती शाळेची पीएम श्री मध्ये निवड …राज्य सचिवांकडून यादी जाहीर; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून केंद्र सरकारचे आभार… बंगळूर /खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) खानापूर तालुक्याच्या अभिमानात आणखी एक मानाचा…
-
मराठी पुस्तकात चुका का? ; तालुक्यातील शिक्षकांना बाहेर सोडू नका!
Read More: मराठी पुस्तकात चुका का? ; तालुक्यातील शिक्षकांना बाहेर सोडू नका!गर्लगुंजी प्रसाद पाटील, निट्टूर एसडीएमसी कमिटीचे बीईओंना निवेदन.. खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) !शैक्षणिक ! आधीच मराठीवर होणारा अन्याय आणि त्याच आता मराठी…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed
















