
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
खानापूर, रामनगर, जांबोटी भागात अवकाळीचा दणका
Read More: खानापूर, रामनगर, जांबोटी भागात अवकाळीचा दणकाजांबोटी: लोकहित न्यूज गेल्या महिन्यापासून उन्हाचे चटके जोरात बसत होते, गरमीने उच्चांक गाठला होता. तर गेल्या आठवड्यापासून आकाशात ढग दाटत असल्याने पावसाचे वातावरण तयार…
-
मुस्लिमांना जाहीर केलेले 4% टक्के आरक्षण रद्द करा
Read More: मुस्लिमांना जाहीर केलेले 4% टक्के आरक्षण रद्द कराखानापूर भाजपची मागणी; खानापूरात मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री, डी. के. शिवकुमार यांच्या प्रतिमेचे दहन खानापूर: लोकहित न्यूज राज्य काँग्रेस सरकारने हिंदू, दलितांवर अन्याय करत मुस्लिमांना झुकते…
-
उन्हाचा चटका; गरमीचा पारा चढता
Read More: उन्हाचा चटका; गरमीचा पारा चढतानदी- नाले कोरडे; तालुक्यात अनेक गावांत पाणी टंचाई खानापूर: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी) गेल्या महिन्यापासून बेळगांव, खानापूर तालुक्यात उन्हाचा कडाका वाढला असून,…
-
आमटेत 1 ते 2 एप्रिलला अवतरणार शिवसृष्टी
Read More: आमटेत 1 ते 2 एप्रिलला अवतरणार शिवसृष्टीछत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.. आमटे: लोकहित न्यूज आमटेत (ता. खानापूर) 1 ते 2 एप्रिलला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती…
-
कुसमळी पुलाचे काम दोन महीन्यात पूर्ण होणार का?
Read More: कुसमळी पुलाचे काम दोन महीन्यात पूर्ण होणार का?जांबोटी: लोकहित न्यूज बेळगांव आणि जांबोटी भागाला जोडणारे महत्वाचा पुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीवरील कुसमळी पुलाचे काम दोन महीन्यात पूर्ण होणार का? असा प्रश्न…
-
माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी. चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच ; सामान्य जनतेची लूट होत असल्याचे आले निदर्शनांस ..
Read More: माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी. चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच ; सामान्य जनतेची लूट होत असल्याचे आले निदर्शनांस ..माणशी 15 किलो तांदूळ न दिल्यास संपर्क साधावा: कुलकर्णी. चापगांव येथील रेशन दुकानाला भेट देताच ; सामान्य जनतेची लूट होत असल्याचे आले निदर्शनांस .. खानापूर…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement
















