
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
खूष खबर – स्टेट बँक, पंजाब नॅशनल , सेंट्रल बँकेत कर्मचाऱ्यांची होणार सार्वजनिक मेघा भरती…
Read More: खूष खबर – स्टेट बँक, पंजाब नॅशनल , सेंट्रल बँकेत कर्मचाऱ्यांची होणार सार्वजनिक मेघा भरती…देशातील 35 राज्यांसह केंद्र शासित प्रदेशात एकूण 50 हजार कर्मचाऱ्यांनी मेघा भरतीची विविध बँकांकडून माहिती; यामध्ये स्टेट बँक ऑफ बँकेत 20 हजार तज्ञ अधिकारी व…
-
धर्मस्थळ – मंजुनाथ तिर्थक्षेत्राची बदनामी करणाऱ्यावर सरकारने कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन….
Read More: धर्मस्थळ – मंजुनाथ तिर्थक्षेत्राची बदनामी करणाऱ्यावर सरकारने कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन….भाजप- हिंदू संघटनांचा सरकारला इशारा; अजूनही वेळ गेलेली नाही काय तो सोक्षमोक्ष लावा… बेळगांव: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) राज्यासह देशात खळबळ…
-
धर्मस्थळ प्रकरणी आज भाजपची बेळगावात पदयात्रा …
Read More: धर्मस्थळ प्रकरणी आज भाजपची बेळगावात पदयात्रा …आणखी एक तासानंतर आंदोलनाला सुरुवात होईल: कार्यकर्त्यांनी वेळेवर जमा होण्याचे आवाहन.. बेळगांव: लोकहित न्यूज राज्यात सद्या चर्चेच्या विषय ठरलेल्या धर्मस्थळ मृतदेह प्रकरण राजकीय…
-
पावसाचा जोर कायम; मंगळवारीही शाळांना सुट्टी..
Read More: पावसाचा जोर कायम; मंगळवारीही शाळांना सुट्टी..बेळगांव: लोकहित न्यूज रविवारपासून पावसाचा जोर वाढला असून, हवामान खात्याने ‘हाय अलर्ट’ जारी केल्यामुळे खबरदारी म्हणून बेळगांव आणि कारवार जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक विद्यालय…
-
श्रावण सोमवार निमित्त हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर ‘लक्ष्मी बरसली’
Read More: श्रावण सोमवार निमित्त हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर ‘लक्ष्मी बरसली’समाजकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या दीड कोटी निधीचा शुभारंभ… हब्बनहट्टी: विलास कवठणकर (लोकहित न्यूज) बेळगांव जिल्ह्यातच प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…
-
निवडणूक आयोग विकला गेला की काय? मा. आ. एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांचा आरोप..
Read More: निवडणूक आयोग विकला गेला की काय? मा. आ. एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांचा आरोप..खानापूर ते नंदगड वोटर अधिकार यात्रा; तालुकावासियांचा मोठा सहभाग… खानापूर : लोकहित न्यूज वोट चोरीचा आरोप करत केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्रीय निवडणूक…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement















