
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
!गणेश उत्सवाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा! ग्राम पंचायत गोल्याळी, ता. खानापूर. !
Read More: !गणेश उत्सवाच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा! ग्राम पंचायत गोल्याळी, ता. खानापूर. !पीडीओ – श्री.आनंद भिंगे. सचिव,तपासनीस व सर्व कर्मचारीवर्ग ग्राम पंचायत गोल्याळी, ता. खानापूर…
-
!गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! !!ग्राम पंचायत हीरेहट्टीहोळी , तालुका खानापूर. !!
Read More: !गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! !!ग्राम पंचायत हीरेहट्टीहोळी , तालुका खानापूर. !!अध्यक्ष – श्रीधर भरमाप्पा लावगी. उपाध्यक्षा – नेत्रावती रमेश गुंडनावर. पीडीओ – राजू तलवार. . –सर्व सदस्य – –…
-
शांतीनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन शनिवारी (उद्या) ; जिल्ह्यातील 200 शाळा होणार सहभागी…
Read More: शांतीनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन शनिवारी (उद्या) ; जिल्ह्यातील 200 शाळा होणार सहभागी…विज्ञान गणित, वैदिक गणित, संस्कृत विषयावर प्रश्नमंजुषा व संस्कृत पठण… खानापूर : लोकहित न्यूज खानापूर येथील महालक्ष्मी एज्युकेशन सोसायटीच्या शांतीनिकेत पब्लिक स्कूलमध्ये शनिवार…
-
…जांबोटीचे (देसाई )वतनदार समस्यांनी ग्रस्त; पंचायत मात्र, मस्त! …
Read More: …जांबोटीचे (देसाई )वतनदार समस्यांनी ग्रस्त; पंचायत मात्र, मस्त! …राजवाडा जांबोटी येथील देसाईवाडा ( गल्ली) पाणी, रस्ते आदी सुविधांपासून वंचित… जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) ‘ राजवाडा जांबोटी’ ही जांबोटीची ओळख असून,…
-
घरगुती गणपती सजावट कलेला ‘खानापूर वार्ता’चे बळ…
Read More: घरगुती गणपती सजावट कलेला ‘खानापूर वार्ता’चे बळ…खानापूर तालुका मर्यादित घरगुती गणपती सजावट स्पर्धा; मंडळांची भाग घेण्याचे आवाहन… खानापूर : लोकहित न्यूज उत्तम घरगुती गणपतीची सजावट करा आणि खानापूर तालुक्यात…
-
तालुक्याच्या दृष्टीने हे वर्ष सर्वांना सुखाचे जावो! हीच गणेश चरणी प्रार्थना!
Read More: तालुक्याच्या दृष्टीने हे वर्ष सर्वांना सुखाचे जावो! हीच गणेश चरणी प्रार्थना!तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांच्याकडून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा!
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement















