
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
हरसनवाडी- कांजळे रस्त्यासाठी आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून 10 लाख 50 हजाराचा निधी मंजूर….
Read More: हरसनवाडी- कांजळे रस्त्यासाठी आ. विठ्ठल हलगेकर यांच्याकडून 10 लाख 50 हजाराचा निधी मंजूर….ग्राम पंचायत सदस्य संघटना अध्यक्ष विनायक मुतगेकर यांची माहिती; मुतगेकर आणि ॲड. सोनाप्पा नांद्रणकर यांच्या प्रयत्नांना यश.. खानापूर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर) दहा…
-
बैलुरात नवक्रांती युवक मंडळाकडून स्मशानभूमीत स्वच्छतेची ‘क्रांती ‘
Read More: बैलुरात नवक्रांती युवक मंडळाकडून स्मशानभूमीत स्वच्छतेची ‘क्रांती ‘गावातून कौतुकाचा वर्षाव; ज्येष्ठ नागरिक म्हणतात – युवकांनी असेच सामाजिक कार्यासाठी पुढे आले पाहिजे… बैलुर : लोकहित न्यूज (विलास कवठणकर) आजच्या स्वार्थी युगात…
-
लोकहित न्यूज चा एफेक्ट: ओलमणीकडील ‘ते’ झाड लवकरच हटवणार: आ. विठ्ठल हलगेकर
Read More: लोकहित न्यूज चा एफेक्ट: ओलमणीकडील ‘ते’ झाड लवकरच हटवणार: आ. विठ्ठल हलगेकरआमदारांची वनखाते रेंजर श्रीकांत पाटील यांना धोकादायक झाडे हटविण्याची सूचना… जांबोटी: लोकहित न्यूज तासाभरापूर्वीच ‘लोकहित न्यूज’ ने खानापूर -जांबोटी रस्त्यावरील ओलमणीकडील ते झाड…
-
जांबोटी – खानापूर रोडवर ओलमणीजवळील ‘ते’ झाड धोकादायक..
Read More: जांबोटी – खानापूर रोडवर ओलमणीजवळील ‘ते’ झाड धोकादायक..सदर झाड तत्काळ हटवण्याची मागणी; रेंजर दोन दिवसात करणार पाहणी.. जांबोटी: लोकहित न्यूज.. गेल्या पंधरा वर्षात खानापूर – जांबोटी रस्त्याच्या समस्या संपता संपेनात, त्यात…
-
अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर: मुलगी ईशा देओल..
Read More: अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर: मुलगी ईशा देओल..काही माध्यमांनी त्यांच्या निधनाची दिली चुकीची माहिती… मुंबई: लोकहित न्यूज शोले फेम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांची प्रकृती स्थिर असून, सद्या ते धोक्याबाहेर असल्याची…
-
‘शोले’ फेम धर्मेंद्र सिंह देवोल यांचे निधन…
Read More: ‘शोले’ फेम धर्मेंद्र सिंह देवोल यांचे निधन…उत्तम अभिनेता, निर्माता म्हणून ओळख; पकृती खालावल्याने 89 वर्षी प्राण ज्योत मालवली… मुंबई: लोकहित न्यूज हिंदी सृष्टीतील गाजलेल्या ‘शोले ‘या चित्रपटातील वीरू या भूमिकेमुळे…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed

















