
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
गावच्या गावडे, गुरवांची दादागिरी का? देवाचीहट्टीतही असाच प्रकार….
Read More: गावच्या गावडे, गुरवांची दादागिरी का? देवाचीहट्टीतही असाच प्रकार….दारोळीत दोघांवर बहिष्काराचा प्रकार: तहसिलदार मंजुळा नाईक आज दारोळीत; गावच्या देवस्कीची कामे करतात म्हणजे हे लोक राजे का? यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज… जांबोटी: लोकहित…
-
तालुक्यात उत्तम प्रशासन आणा: विलास बेळगावकर
Read More: तालुक्यात उत्तम प्रशासन आणा: विलास बेळगावकरनूतन तहसिलदार मंजुळा नाईक यांचे जांबोटी सोसायटी अध्यक्ष विलास बेळगावकर यांच्याकडून स्वागत… खानापूर: लोकहित न्यूज चार दिवसांपूर्वी खानापूरचे नूतन तहसिलदार म्हणून रूजू झालेल्या…
-
अधिवेशनाच्या काळात शेतकरी परिषद भरवण्याची परवानगी द्या..
Read More: अधिवेशनाच्या काळात शेतकरी परिषद भरवण्याची परवानगी द्या..शेतकरी संघटना आणि ग्रीन आर्मीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर.. बेळगांव : लोकहित न्यूज.. शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (8 डिसेंबर) रोजी शेतकरी…
-
हे! पहा जांबोटी ग्रा. पंचायतीचे स्वच्छता अभियान….
Read More: हे! पहा जांबोटी ग्रा. पंचायतीचे स्वच्छता अभियान….बसस्थानच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य; स्थानिकांसह संपूर्ण भागाला त्रास…. जांबोटी : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार जरी स्वच्छ्ता अभियानाची अंमलबजावणी…
-
बिहारमध्ये दहाव्यांदा ‘नितीराज ‘…
Read More: बिहारमध्ये दहाव्यांदा ‘नितीराज ‘…जनतेत नीतिशकुमार क्रेझ कायम; भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी घेतली गोपनीयतेची’ शपथ ‘ पाटणा: लोकहित न्यूज नेटवर्क ( विलास कवठणकर) देशातच दहा वेळा मुख्यमंत्री होण्याचा…
-
उत्तर कर्नाटकातील आमदार समस्या मांडतच नाहीत: सभापती बसवराज होरट्टी
Read More: उत्तर कर्नाटकातील आमदार समस्या मांडतच नाहीत: सभापती बसवराज होरट्टीतर,..मग जनतेच्या समस्या कशा सुटणार? वर आणि या आमदारांचे बोट सरकारकडे; 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन… बेळगांव: विलास कवठणकर (लोकहित न्यूज) राज्य सरकारच्या पंचहमी योजनांमुळे…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed

















