
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
जांबोटी कृषी पत्तीनची अध्यक्ष- उपाध्यक्ष निवड पुढे ढकलली; ‘प्रॉक्सी’ मतदानमुळे सर्वच वादाच्या ‘टॅक्सित ‘!
Read More: जांबोटी कृषी पत्तीनची अध्यक्ष- उपाध्यक्ष निवड पुढे ढकलली; ‘प्रॉक्सी’ मतदानमुळे सर्वच वादाच्या ‘टॅक्सित ‘!माजी अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांची डिआरओंकडे तक्रार; पुढील आदेशापर्यंत अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीची करावी लागणार प्रतीक्षा! बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) मागच्या महिन्यात…
-
देवाचीहट्टीत अंधश्रद्धेचा कळस; पोलिसात तक्रार करणार!
Read More: देवाचीहट्टीत अंधश्रद्धेचा कळस; पोलिसात तक्रार करणार!ग्रा. पं. सदस्य प्रदीप कवठणकर यांच्या घराच्या मागे घाडपान; शंभर टक्के गावातीलच कोणी तरी हा प्रकार केल्याची माहिती! देवाचीहट्टी : लोकहित न्यूज (विलास…
-
पोलिस अधिकारी जगदीश काद्रोळी यांना मुख्यमंत्री पदक!
Read More: पोलिस अधिकारी जगदीश काद्रोळी यांना मुख्यमंत्री पदक!उत्कृष्ठ कामगिरीची पोचपावती; जिह्यात आणखी काहीं अधिकाऱ्यांचा सन्मान…. बंगळूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) खरोखर पोलिस अधिकारी कसा असावा, लोकांच्या हक्कांचे जतन कसे करावे,…
-
आमदारांना एकेरी भाषेत बोलणे हीच संस्कृती काय? :आ. विठ्ठल हलगेकर..
Read More: आमदारांना एकेरी भाषेत बोलणे हीच संस्कृती काय? :आ. विठ्ठल हलगेकर..डोंगरगाव वादंग तालुक्यात राजकीय कोलीत?? ; तालुक्यात कुरघोडीचे राजकारण सामान्यांना मनःस्ताप…?? खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) खानापूर तालुका हा सामान्य गोरगरीब सुसंस्कृत माणसांचा…
-
ओलमणीत आज रात्री ‘ब्रम्हतेज’ नाटकाचे आयोजन
Read More: ओलमणीत आज रात्री ‘ब्रम्हतेज’ नाटकाचे आयोजनहनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद, नाटकाचे आयोजन… ओलमणी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर) ओलमणी (ता. खानापूर) येथे आज हनुमान जयंती उत्साहात साजरी होत आहे, त्यानिमित आज…
-
अरविंद पाटलांची ‘टीम’ लागली आमटे कृषी पत्तीनच्या तयारीला….
Read More: अरविंद पाटलांची ‘टीम’ लागली आमटे कृषी पत्तीनच्या तयारीला….आतापासूनच तयारी सुरू; विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर गटाची तयारी काय???? जांबोटी:लोकहित न्यूज (विलास कवठणकर) चापगाव, जांबोटीनंतर आता आमटे कृषी पत्तीन निवडणुकीच्या तयारीसाठी अरविंद…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement














