
Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे सामान्यांना मिळाला न्याय: आ.विठ्ठल हलगेकर
Read More: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे सामान्यांना मिळाला न्याय: आ.विठ्ठल हलगेकरखानापुरात विविध ठिकाणी महामानवाला अभिवादन; आजी -माजी मान्यवरांची उपस्थिती! खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) सर्वसमावेशक देशाची लोकशाही बनवत सर्वसामान्यांना समान कायदा, हक्क आणि…
-
चिगुळे, शिंपेवाडी रस्त्यांसह वनविभागात अडकलेल्या रस्त्यांसाठी ‘आमदार ऍक्शन मूडवर ‘
Read More: चिगुळे, शिंपेवाडी रस्त्यांसह वनविभागात अडकलेल्या रस्त्यांसाठी ‘आमदार ऍक्शन मूडवर ‘मुख्य वनरक्षक, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सहकार्याची हमी; नागरिकांनीही आपापल्या रस्त्यांची कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन! बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर, विशेष प्रतिनिधी) खानापूर तालुक्यात लोंढा,…
-
गोल्याळीत ‘जागंळी’ देव मंदिराचे आमदारांच्याहस्ते ‘लोकार्पण’…
Read More: गोल्याळीत ‘जागंळी’ देव मंदिराचे आमदारांच्याहस्ते ‘लोकार्पण’…तीन चाललेल्या धार्मिक कार्यक्रमाचा आज झाला समारोप…. देवाचीहट्टी:लोकहित न्यूज (विलास कवठणकर) गोल्याळी (ता. खानापूर) येथील श्री जागंळी देव मंदिराचे आज लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर…
-
‘चिरतरुण आवाज’ थांबला; जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन!
Read More: ‘चिरतरुण आवाज’ थांबला; जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन!उद्या 4 वाजता शिवाजी पार्क (दादर) मुंबईत होणार अंत्यसंस्कार! मुंबई: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) ‘दम मारो दम’,’ पिया तू आजा’ सारख्या तारुण्य गाण्यांनी…
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात ‘सौहार्द’ चर्चा
Read More: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात ‘सौहार्द’ चर्चादि ग्रेट भेट; सध्याच्या काळातील दुर्मीळ चित्र, निमित्त होते म. जोतिबा फुले जयंतीचे ! नवीदिल्ली: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) एरवी एकमेकांवर आरोप…
-
खानापूर मराठा मंडळाचा 78% निकाल!
Read More: खानापूर मराठा मंडळाचा 78% निकाल!332 पैकी 255 विद्यार्थी उत्तीर्ण; कु. कांचन धुरी प्रथम, कु. सुमिया धामणेकर द्वितीय तर कु. मधुराणी मालशेट हिने तृतीय क्रमांक पटकावला! खानापूर: लोकहित…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed











